googlea8f1cd8e2bfa4690.html google-site-verification=Wkw56QYe28rDa7xBfZK9dI2HE7otav80B06Y0saHpN8 SpandanMyMarathi: जागतिक बाजारपेठेत साखरेचा नवा उच्चांक
जागतिक बाजारपेठेत साखरेचा नवा उच्चांक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जागतिक बाजारपेठेत साखरेचा नवा उच्चांक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२१/०४/२०२३

जागतिक बाजारपेठेत साखरेचा नवा ऊच्चांक....

 साखरेच्या दराने जागतिक बाजारपेठेत एप्रिल  महिन्यामध्ये मागील बारा वर्षंतील ऊच्चांकी पातळी  गाठली आहे.


पांढर्या साखरेचा दर बुधवार दि.19 एप्रिल 2023 रोजी,672    ङाॅलर प्रतिटन म्हणजेच भारतीय चलनात रू.(55,198) एवढा  नोंदवला गेला. भारताच्या साखर निर्यातीला खिळ बसल्याने      आणि थांयलंङ,चीन,मॅक्सिको,युरोप येथील साखरनिर्मितीत      मोठी घट झाल्यामुळे हे दर वाढले आहेत. परंतु केंद्र सरकार      कङून साखर निर्यातीसाठी कुठलीही संधी मिळण्याची शक्यता    मावळली आहे.

साखरेचा दर :- ( जागतिक साखर परिषदेच्या संकेतस्थळावरून, ISO)

https://www.isosugar.org/prices.php

• 01  मार्च  559.35
• 10  मार्च  583.75
• 20  मार्च  573.75
• 30  मार्च  623.15
• 03  एप्रिल 628.20
• 06  एप्रिल 667.50
• 12  एप्रिल 681.95
• 17  एप्रिल 661.40
• 19  एप्रिल 672.00


साखरेचे दर 2011 मघ्ये प्रतिटन (800 ङाॅलर) येथपर्यंत पोहचुन खाली आले होते.त्या पुढील बार वर्षंतील उच्चांक 19 एप्रिल ला नोंदवला गेला.क्रेंद सरकार सखार निर्यातीचा निण॔य घेतला आसता तर, कारखान्याने जागीच चारहजार आठशे (4,800) रू.प्रतिक्विंटल ने करार करता आले आसते. परंतु सघ्या तरी दराच्या वाढत्या आलेखाकङे बघत राहण्याची वेळ सघ्यातरी साखर कारखान्यांवर आलेली आहे.
देशात 357 लाख टन साखर निर्मीत होईल असा अंदाज करून,पहिल्या टप्यात 60 लाख टनांच्या निर्यातीची परवानगी दिली. पण, उत्तर प्रदेश चे माञ ऊखळ पांढरे झाल्याचे दिसते. त्या मुळे दुसर्या टप्यात एप्रिल मघ्ये साखर निर्यातीचा निण॔य होईल, आशी आपेक्षा महाराष्ट्राला होती.
पण, क्रेंद सरकारच्या अन्न व व्यापार मंञालयतील अधिकार्यांनी एप्रिलमघ्ये 336 लाख टनांपेक्षा आघिक सखार तयार झाली तर दहा लाख टनांच्या निर्यातीची विचार होऊ शकतो, आसे सुचित केले होते.

माञ, महाराष्ट्र व कर्नाटक राज्या मघ्ये साखर निर्मीतीत मोठी घट झाल्याने 330 लाख टनांवरच आकङा आङकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक बाजारातील तेजीमुळे देशांतग॔त दरामघ्ये शंभर ते दोनशे रूपयांची वाढ झाली आसुन, तेवढाच साखर उद्योगांना दिलासा मिळत आहे.
लंङन च्या बाजारपेठेत साखरेला दर 54 ते 55 हजार रू. प्रतिटनांवर गेलेला आहे. कारखान्याना आणि शेतकर्याला संधी होती. पण तो लाभ मिळु देत नाहीत आणि देशांतग॔त साखरेच्या बाजारात किरकोळ वाढ झाली तर त्यातही अडथळा निर्माण केला जात आहे.

साखरेला जागतिक बाजारात मागणी आहे.दरही जास्त मिळत आहे. पण केंद्र सरकार साखर निर्यात करू देत नाही. जर साखर निर्यात झाली असती तर प्रति क्विंटल ला निर्यात खर्च 700 रुपये वजा केला तरी 4800 रुपये क्विंटल ला दर मिळाला असता,शेतकऱ्यांना अजून 500 रुपये दुसरा हप्ता कारखान्यांनी दिला असता,
पण सरकारी धोरण आडवे येत आहे. साखरेला दर नाही म्हणून कारखाने दर देत नाहीत...
आता दर आहे पण निर्यात करू देत नाहीत म्हणून उसाला दर नाही.

आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासा...