googlea8f1cd8e2bfa4690.html google-site-verification=Wkw56QYe28rDa7xBfZK9dI2HE7otav80B06Y0saHpN8 SpandanMyMarathi

११/०४/२०२३

जलसंपदा विभागात नोकरीची मोठी संधी; ५ हजारांहून अधिक पदांसाठी.....

जलसंपदा विभागात लवकरच ५५७० पदांची भरती करण्यात येणार आहे.

जलसंपदा विभागात लवकरच संचालक, उपसंचालक, सहायक संचालक इत्यादी पदांसाठी भरती सुरू होणार.




नाशिक जलसंपदा विभागात विविध पदांवर एकूण १,७०० अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या जागा उपलब्ध आहेत. यापैकी ५० टक्के जागा रिक्त असून यामध्ये सहाय्यक अभियंता पदासोबत दफ्तर कारकून, कालवा निरीक्षक, कालवा चौकीदार, मोजणीदार, कॅनॉल निरीक्षक अशा विविध पदांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आता या भरती प्रक्रियेत आणखी ४८२ पदांची वाढ करून एकूण ९८२ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी परीक्षार्थींनी मागणी केली आहे

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या औरंगाबाद परिमंडळात वर्ग ३ आणि ४ च्या मंजूर पदांपैकी ७५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. अशातच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने जलव्यवस्थापन, धरणे, कालव्यांची देखभाल दुरुस्ती करणे, शेतीला पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात, तर जलसंपदा विभाग मोठी धरणे बांधण्याचे काम करतो. हे दोन्ही विभाग गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतात. शिवायया महामंडळातील अधिकारी, कर्मचारी दरमहा निवृत्त होत आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून या विभागात पदभरती झालेली नाही. यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे एका अधिकाऱ्याकडे दोन किंवा अधिक पदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. या रिक्त पदांचा अहवाल महामंडळाच्या दक्षता पथकाने नुकताच शासनास सादर केला आहे.



या भरतीमध्ये वरील पदे भरण्यात येणार आहेत. भरतीबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी जलसंपादन विभागाच्या 

https://wrd.maharashtra.gov.in/

या अधिकृत बेवसाईटला नक्की भेट द्या.


मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जलसंपदा विभागात लवकरच ५५७० पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला असून या अंतर्गत गट-क संवर्गातील अभियंता, लघुलेखक, सहायक अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत.



०९/०४/२०२३

लातूर येथे विविध पदांसाठी.....

 लातूर येथे विविध पदांसाठी रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन...



लातूर येथे खासगी नियोक्ता करीता ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह / पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे.

 मेळाव्याचे नाव : ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह/ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 1

 शैक्षणिक पात्रता : SSC/ HSC/ Graduate 

● भरती : खासगी नियोक्ता 

● राज्य : महाराष्ट्र राज्य

● विभाग : औरंगाबाद

● नोकरीचे ठिकाण : लातूर

● अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन (नोंदणी)

https://skilling-india.net/employment/?gclid=Cj0KCQjwocShBhCOARIsAFVYq0hYqEgCx9UgDKnr5RYwjAmZcuOdI5p6z9d5jbWj4wiwyprj_BcHrzsaAiXeEALw_wcB

● रोजगार मेळाव्याची तारीख : 12 एप्रिल 2023

● मेळाव्याचा पत्ता : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर.

०७/०४/२०२३

ऊसाची पहीली आळवणी कोणती केली पाहीजे

तसं पहायला गेले तर अनेक जणांना प्रश्न पडतो उसाला आळवणी करायची काय गरज आहे का..?

या भागात आपण पाहणार आहोत उसाला आळवणी कोणती करावी किती दिवसानी करावी, का करावी व कोणते कोणते फायदे आहेत.

जर आपण रोप लागण केली असेल तर खालील आळवणी ही रोप लावून चांगली ओल असताना 5 ते 7 दिवसांच्या दरम्यान करावी.
कांडी लागण असेल तर 10 दिवसांच्या दरम्यान करावी.

आळवणी चे परिणाम चांगले मिळण्यासाठी खालील घटक 400 ते 500 लिटर पाण्यात घेऊन आळवणी करावी

हुमिक ऍसिड-500ग्राम
अमिनो ऍसिड-500ग्राम
फुलविक ऍसिड 500ग्राम
Sewead एक्सट्रॅक्ट-250ग्राम
12 61 00-2 किलो
युरिया-5 किलो
क्लारो-20%-400ml
Bavistine-400ग्राम

या मधील कोण कोणते घटक काय काम करतील
हुमिक,अमिनो,फुलविक,sewead हे उसाच्या सुरवातीच्या टप्यात मुळ्या वाढण्या साठी चालना देतील व पांढऱ्या मुळ्या वाढण्यात महत्वाची भूमिका बजावतील
तर, 12 61 00-स्फुरदाची व नत्राची उपलब्धता होऊन पिकाला अन्नद्रवय मिळतील तर स्फुरदाने फुटवा व मुळ्या वाढण्यास मदत होईल
क्लारो 20 टक्के हे कीटकनाशक असून सुरवातीला काही मुळ्या कुर्ताडणारे कीटक व इतर किटकांपासून आपल्या रोपांचे रक्षण करेल
Bavistine हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक असून ते जमिनीतून रोप मर व कांडी मर ही शत्रू बुरशी पासून होत असते तिचा अटकाव करेल
आपण जो 5 किलो अतिरिक्त युरिया देत आहोत तो आपण देत असणारी औषधे पिकाला शोषण्यास मदत करेल कारण वनस्पती नत्र लवकर शोषून घेत असतात

आळवणी करताना 400 ते 500 लिटर पाणी आवश्यक वापर करा.


आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासा...